शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

03 July 2010


आठवणी न विसरू शकतो , न पकडून ठेऊ शकतो,
बरया न झालेल्या जखमेवरील खपली प्रमाणे, आठवणी हि दुखरया असतात,
खपली निघाली कि, भळाभळा रक्त वाहू लागते, अन टचकन डोळ्यात आसव आणत,
आठवणी, सुखद व दुखद क्षणाच्या, आल्याच; तर आहेच भळाभळा वाहने आश्रुंचे,
नयनातुनी आमच्या, परी! परवडले ते वहाणे रक्ताचे जखमेतुनी .