शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

22 July 2010

जाणीव

एक अनामिक भीती वाटतेय, पदोपदी एकटेपणाची जाणीव होतेय!
बंर, म्हंटल बघू तरी नक्की वाटतेय कशाची भीती,
पण सापडलंच तर ती भीती कसली अन आम्ही मानस कसली!!!!!!

03 July 2010


आठवणी न विसरू शकतो , न पकडून ठेऊ शकतो,
बरया न झालेल्या जखमेवरील खपली प्रमाणे, आठवणी हि दुखरया असतात,
खपली निघाली कि, भळाभळा रक्त वाहू लागते, अन टचकन डोळ्यात आसव आणत,
आठवणी, सुखद व दुखद क्षणाच्या, आल्याच; तर आहेच भळाभळा वाहने आश्रुंचे,
नयनातुनी आमच्या, परी! परवडले ते वहाणे रक्ताचे जखमेतुनी .